आर्वी ते वर्धमनेरी रस्त्याचे काम गेल्या कित्येक महिन्यांपासून थांबलेले आहे आणि आता पावसाळा मध्ये हा रस्ता जीव घेणा ठरणार आहे म्हणून भिम टायगर सेना आर्वी व वर्धमनेरी तर्फे आज दिनांक १८/८/२०२० रोजी निवेदन देण्यात आले..
*आर्वी ते वर्धमनेरी रस्त्याचे काम गेल्या कित्तेक महिन्या पासून थांबलेले आहे आणि आता पावसाळ्या मध्ये तर हा रस्ता जीवघेणा ठरणार आहे ! यामध्ये रोज कामावर जाणाऱ्या लोकांची अत्यंत वाईट हालत होत आहे, आपातकालीन सेवा हि त्वरित पोहचू शकत नाही, *यामध्ये जे रुग्ण अचानक बिमार पडतात, ज्यांना हार्ट अटॅक सारखे जीवघेणा प्रसंग येतो त्यांच्या साठी हा रस्ता *_मौत का रस्ता ठरत आहे_* हे असे प्रकार कमी व्हावे आणि काही गंभीर घटना घडू नये म्हणून.... आम्ही *भिम टायगर सेना, आर्वी* व समस्त नागरिकांतर्फे कडकडीची विनन्ति आहे की, *आपण या अति महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष द्यावे आणि या *आर्वी ते वर्धमनेरी* या रस्त्याचे पढलेले जीवघेणे गड्ढे भरून काढून लवकरात लवकर या *रस्ताचे काम चालू करावे.* अन्यथा कोणताही अनुचित प्रकार किंवा जीवित हानी झाली तर याचे सर्वस्वी जबाबदार आपण व आपला विभाग असेल. आणि प्रशासनाला जनतेचा राग पाहून घावा लागेल ! म्हणून., आम्ही आशा करतो की आपण या विषयाचा जलद गतीने निपटारा कराल. _________________________ *भिम टायगर सेना, आर्वी* *भिम टायगर सेना,* आर्वी कडून * सार्वजनिक बां...

Comments
Post a Comment